animal care center in delhi 2024 पावसाळ्यात जनावरे आजारी पडू नयेत म्हणून काय करावं?

animal care center in delhi

animal care center in delhi सध्याच्या बदलत्या हवामानानुसार जनावरांचा आहार आणि गोठ्यात बदल करणे गरजेचे असते. त्यामुळे जनावरे आजारी पडत नाहीत पावसाळा सतत सासणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनते. हवेतील ओलसरपणा वाढतो यामुळे जीवाणू आणि विषाणूजन्य वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते. या काळामध्ये जनावरांमध्ये घटसर्प, … Read more